‘आत्मे हुतात्म्यांचे बोलू लागले’ – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे
“आज आत्मे हुतात्म्यांचे बोलू लागलेत……”! १९४७चा १५ आॕगस्ट गेला! १९८३चा १५आॕगस्ट गेला!! २०१८चा १५आॕगस्ट गेला! पण स्वातंत्र्य कुठे आहे? स्वराज्य कुठे आहे? सत्याग्रह पाहिला,आग्रह पाहिला! […]
